मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना खुश केले आहे. त्याचसोबत भारतीय सैन्यालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ...
कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. ...