पूर्वी पोस्टाने मतपत्रिका मतदाराला पाठविणे आणि मतदाराने पुन्हा मत मोजणीपूर्वी पोस्टाने पोहच करणे यात वेळ जात होता.त्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. मात्र, ...
माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी, मग कुटुंब आणि त्यानंतर मी स्वत: अशी भावना व्यक्त करत हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच ध्येय माझ्यासमोर आहे. ...
‘जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. ...
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. बुधवारी पाकिस्ताने पुन्हा पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. ...