Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता ...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ६-७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च केले. त्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. ...
Jagdish Devda Statement: भाजपचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांच्या एका विधानावरून प्रचंड वाद झाला. त्यावर त्यांनी सावरासारव केली. ...