सर्वेक्षणात सर्वाधिक ५४ टक्के लाेकांनी सैन्यावर विश्वास ठेवला आहे. त्याखालाेखाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या लाेकांनी सर्वाधिक विश्वास ठेवला आहे. ...
Indian Army trending Video: सिक्कीममध्ये त्रिशक्ती कोअरच्या इंजिनिअरनी जवानांच्या मदतीने अत्यंत जोखमीच्या ठिकाणी पूल बांधला आहे. महत्वाचे म्हणजे ४८ तासांत या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. ...
भारताने जेव्हा बांग्लादेशला स्वातंत्र्य देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध छेडले तेव्हा अमेरिका त्यांच्या युद्धनौका घेऊन भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या युद्धनौका अमेरिकन नौदलाच्या मागावर पाठवून दिल्या हो ...