लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले - Marathi News | america president donald trump says my administration successfully brokered a historic ceasefire to stop the escalating violence between india and pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले

America President Donald Trump News: जागतिक मंचावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील ऐतिहासिक युद्धविरामाचे श्रेय घेत आपली टिमकी वाजवली. ...

पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली... - Marathi News | Operation Sindoor: Why did Prime Minister narendra Modi choose Adampur Airbase to visit? shot down 8 fake missiles of Pakistan in one go... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

Modi Visit Adampur Airbase news: पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ च नाही तर भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. दिसली नाही तर मुद्दामहून दाखविली गेली. ...

Brahmos Missile : पाकिस्तानला धडकी भरवणारी भारताची 'ब्रह्मोस मिसाईल'; किंमत ऐकून व्हाल हैराण! - Marathi News | Brahmos Missile information India's Brahmos Missile that threatens Pakistan; You will be shocked to hear the price! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला धडकी भरवणारी भारताची 'ब्रह्मोस मिसाईल'; किंमत ऐकून व्हाल हैराण!

Brahmos Missile : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवळपास १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात भारताने स्वतःचे बिल्ट इन सुपरसॉनिक क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस' वापरले. ...

‘युद्धा’ने वचक बसेल; पण ‘प्रश्न’ अधिक चिघळेल! - Marathi News | operation sindoor the war will be averted to pakistan but the question will become more acute to india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘युद्धा’ने वचक बसेल; पण ‘प्रश्न’ अधिक चिघळेल!

पाकिस्तान हा एक गाळात गेलेला देश आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखं आहे काय? - पण या शत्रूला धडा शिकवण्याच्या नादात दीर्घकालीन उद्दिष्टांवरून नजर हटवणं भारताला मात्र परवडणार नाही. या दोन देशांमधल्या संघर्षकाळात सर्वांत जास्त नुकसान भारताचंच होणार, हे उघ ...

एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज” - Marathi News | air marshal ak bharti said there is no fear and ready to face any challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

पाकच्या मिराजचे तुकडे, चीनचे पीएल-१५ गारद अन् तुर्कीच्या ड्रोनलाही गाडले ...

युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय - Marathi News | there is no question of a ceasefire when there is no war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे. ...

धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी - Marathi News | fear hundreds of live bomb still in border villages defused in 6 places citizens return home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये अजूनही शेकडो न फुटलेल्या जिवंत बॉम्बचा धोका कायम आहे. ...

‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी - Marathi News | these three terrorists are needed only then will terrorism in Kashmir stop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी

भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. ...