भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे. ...
शत्रूकडून होणा-या कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यापासून सर्वंकष संरक्षण करू शकणा-या ‘एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स मिसाइल सीस्टिम’च्या खरेदीसाठी भारताने रशियाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. ...
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. ...
भारतीय हवाई दलातील ४० ‘सुखोई’ विमानांवर ध्वनिहूनही अधिक वेगाने मारा करणारी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे बसविण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर भारताच्या भवतालच्या क्षेत्रातील बदलत्या सुरक्षा आव्हानांना अधिक सक्षमतेने सामोरे जाण्यासाठी हवाई ...
भारतीय हवाई दल स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाबद्दल फारसे उत्सुक्त नसले तरी सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र या विमानाचे भरपूर कौतुक केले आहे. ...