भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तान सरकार आणि लष्काराने कोणतेही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. मात्र, 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेने खुद्द नुकसान झाल्याच्या ...
विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याची वेळ पाकिस्तानने दोनदा पुढे ढकलली, कारण पाक अधिकाऱ्यांना त्यांच्या जबानीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता, असे उघड झाले आहे. ...