भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते... ...
India Vs America Row: दुसऱ्या महायुद्धापूर्वी अद्ययावत शस्त्रे बनविणाऱ्या कंपन्या आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रे निर्मिती करण्य़ाच्या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. ...
भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या या माहितीनंतर पाकिस्तानने थयथयाट केला. ...
Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता तीन महिने लोटत आहेत. या तीन महिन्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत वेगवेगळे दावे आणि अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. दरम्यान, भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ ...
Drone Launched Missile: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या नव्या लष्करी क्षमतेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ड्रोनने मिसाईल डागण्याची चाचणी ठरली आहे. ...
Miraj-2000 Rescue: हवाई दलाने साहसी पायलटची निवड केली, पाच तास अपघातग्रस्त विमानाला हिंदी महासागरावरून उडायचे होते...जरा जरी काही चूक झाली असती तर... ...