भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Vir Chakra Award News: ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर यशस्वी हल्ला करणाऱ्या ९ लढाऊ वैमानिकांना वीर चक्र पदक जाहीर झाले आहे. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते... ...
India Vs America Row: दुसऱ्या महायुद्धापूर्वी अद्ययावत शस्त्रे बनविणाऱ्या कंपन्या आता पुन्हा एकदा शस्त्रास्त्रे निर्मिती करण्य़ाच्या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. ...
भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पाकिस्तानचे पाच फायटर जेट पाडल्याची माहिती दिली. भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या या माहितीनंतर पाकिस्तानने थयथयाट केला. ...