भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासमीप पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात उभ्या केलेल्या 649 डावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांवर गडगडला, तर दुसऱ्या डावातही चहापानापर्यंत त्यांचे 8 फलंदाज 185 ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पण हे शतक त्याने कोणाला समर्पित केले आहे आणि त्यावेळी जडेजा भावुक का झाला? हे तुम्हाला माहिती आहे का... ...