Indian Pakistan Latest Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उडवल्यामुळे वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने भारतातील लष्करी तळ आणि गावांवर निष्फळ हल्ले केले. ९ आणि १० मेच्या रात्री हा लष्करी संघर्ष आणखी विकोपाला ...
भारताने पाकिस्तानच्या चार हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करून पाकिस्तानचे हवाई संरक्षण नष्ट केले. भारतीय हल्ल्यांमुळे झालेले नुकसान लपविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य रणनीती आखत आहे. ...
छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत भारताचे समर्थन केले आहे आणि पाकिस्तानाला आरसा दाखवला आहे. ...
India Pakistan Tension: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करून आपल्या नापाक कारवायांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलरचं नवं कर्ज मिळाल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...