टी-२० मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लय कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. ...
ब्रिस्टॉल येथील अखेरचा सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. अखेरचा सामना एकतर्फी झाला, पण या सामन्यात भारतावर अधिक दबाव होता. कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना इंग्लंडने जिंकल्याने तिसरा सामना निर्णायक होता. ...
टीम इंडियाचा दादा आज 47 वर्षात पदार्पण करत आहे. आपल्या उत्कष्ट खेळीच्या जोरावर आणि संयमी कर्णधारपदामुळे सौरवने जगभरातील क्रिकेटविश्वात आपले नाव केले. ...