इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( ५७) आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाचा पाया मजबूत केला. ...
सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. ...