चौथ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघावर मालिका वाचवण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...
भारतीय संघानं चौथ्या कसोटीत १५७ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम स्पेलनं सामन्याचे चित्र बदलले अन् इंग्लंडला पराभवाच्या छायेत ढकलले. ...
India vs England, BCCI unhappy with Shastri, Kohli: What exactly happened? : भारतीय संघानं सोमवारी ओव्हल मैदानावर इतिहास घडवला. १९७१नंतर टीम इंडियानं प्रथमच ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. ...
भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ...