भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उत्कंठावर्धक झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ... ...
या ऐतिहासिक विजयानंतर दिग्गजांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. यामध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे. ...
अत्यंत रंगतदार झालेल्या अॅडलेड कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या विजयाबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ...