पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. खेळपट्टीवर गवतही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने ही खेळपट्टी पाहिल्यावर एक विधान केले आहे. ...
नुकत्याच झालेल्या अॅडलेड कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा याने टीम इंडियाला केवळ मदतच केली नाही, तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ...