41 वर्षांत प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आनंदाला उधाण आलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही भलतेच आनंदात आहेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भानं राहिलेलं नाही. ...
IND vs AUS Test: बॉक्सिंग डे कसोटीनंतर यजमान ऑस्ट्रेलियानं रडगाणं सुरू केले आहे. मेलबर्नची खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचा साक्षात्कार ऑसी कर्णधार टीम पेनला झाला आणि त्याने तसं मत व्यक्त करून पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडलं. ...