लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
india-china border : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अब्जावधीचा बीआरआय प्रकल्प सुरू केला होता. अग्नेय आशिया, मध्य आशिया, आखाती क्षेत्र, आफ्रिका व युरोपची जमीन व समुद्री मार्गांना जोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ...
Mumbai Power Outage : जर भारतानं अधिक कठोरपणा दाखवला तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल असा यामागील संदेश होता असा दावा अहवालातून करण्यात आला आहे. ...
सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff ) ...
लडाखमधील सीमेवरून भारत आणि चीन यांच्या समेट झाल्यानंतर सरकारने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. कारण चीनमधील सुमारे ४५ कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
China Exposed by Australian Strategist in Galwan Clash violence Video : विश्वासघातकी चीनने शुक्रवारी रात्री गलवान घाटीतील हिंसाचाराचा व्हिडीओ जारी करून भारतीय सैन्यानेच हल्ला केल्याचा दावा केला होता. तसेच पीएलएच्या चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य ...
Galwan : भारतीय लष्कराच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावरून आपापले सैन्य मागे घेण्याचा करार भारत व चीनने केला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने गेल्या काही दिवसांत हे सैन्य मागे घेण्यात आले. ...