लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
India Vs China News: एकीकडे भारतासोबत चर्चा करत असताना दुसरीकडे चीनने लडाखमधील पँगाँग खोऱ्यामध्ये आपल्या उचापती सुरूच ठेवल्या आहेत. पँगाँग खोऱ्याबाबत भारतासोबत वाटाघाटी झाल्यानंतरही चीनने या भागात पक्की बांधकामं केली आहेत. ...