लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
India China Conflict: गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे आपल्याच देशात अडचणीत सापडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग हे भारताविरुद्ध युद्ध करण्याची तयारी करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या श्रीलंक सरकारनं आता चीनच्या सरकारला हंबनटोटा बंदरावर आपल्या स्पेस सॅटलाइट ट्रॅकर शीप असलेल्या युआन वांगला येण्यास मनाई केली आहे. ...
प्रत्यक्ष ताबा रेषेपासून पुलाचे अंतर केवळ २० किलाेमीटर एवढे असून, महत्त्वाचे म्हणजे, हा पूल अधिक मजबूत आणि माेठा असल्याने चिनी सैन्याची सशस्त्र वाहने जाऊ शकतील. ...