लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
चीनच्या घुसखोरांना भारताने पिटाळले; राजनाथ सिंहांचे लोकसभेत स्पष्टीकरण - Marathi News | India repulses Chinese intruders; Explanation of Rajnath Singh in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या घुसखोरांना भारताने पिटाळले; राजनाथ सिंहांचे लोकसभेत स्पष्टीकरण

संसदेत विरोधकांनी गदारोळ करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे दाेन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.  ...

चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार - Marathi News | Chaos with the intrusion of China! What diplomatic strategy does the government have : Congress MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या घुसखोरीने गदारोळ! सरकारकडे कोणती मुत्सद्दी रणनीती आहे : काँग्रेस खासदार

भारत-चीन सैनिकांतील चकमकीबाबत सरकारने दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला. जेव्हा-जेव्हा देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेचा प्रश्न येतो, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांच्या मागे लपतात. ...

India-China Conflict: फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP - Marathi News | India-China Conflict: Fear of an attack not only on the border, but also on the Internet from China; SOP issued by Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त बॉर्डरच नाही तर चीनकडून इंटरनेटवरही हल्ला होण्याची भीती; सरकारने जारी केली SOP

India-China Conflict: चीनकडून भारतावर वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी सरकारने एसओपी जारी केला आहे. ...

Tawang Clash : तवांगमध्ये चीनशी झालेल्या झटापटीवर अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणाले, "हे आता 1962 नाही, चोख उत्तर मिळेल" - Marathi News | Tawang india china army clash arunchal pradesh cm pema khandu says this is not 162 we give befitting reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तवांगमध्ये चीनशी झालेल्या झटापटीवर अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणाले, "हे आता 1962 नाही, चोख उत्तर मिळेल

India China Clash : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी भारतीय आणि चिनी सैनिकांमधील झटापटीवर वक्तव्य केले आहे. ...

चिनी अतिक्रमणाच्या प्रयत्नानंतर ओमर अब्दुल्लांना झाली अटलबिहारी वाजपेयींची आठवण, मोदी सरकारला दिला सल्ला - Marathi News | India China Border Tawang clash Arunachal Pradesh Omar Abdullah remembered former PM Atal Bihari Vajpayee said this for modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी आक्रमणानंतर अब्दुल्लांना झाली अटलबिहारींची आठवण, मोदींना दिला सल्ला

चीनकडून झालेल्या अतिक्रमणाच्या प्रयत्नाला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर ...

Rajnath Singh, India-China Clash in Tawang: चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही! - Marathi News | India China Clash in Tawang Defence Minister Rajnath Singh praises Indian Army for retaliation on border against PLA  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी अतिक्रमणाचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला, एकाचाही मृत्यू नाही!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिलं उत्तर ...

'जवानांनी अप्रतिम शौर्य दाखवले; भारताची 1 इंचही जमीन गेली नाही', गृहमंत्री अमित शहांची माहिती - Marathi News | India-China Conflict :'Soldiers showed wonderful bravery; Not even 1 inch of India's land has been taken', says Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जवानांनी अप्रतिम शौर्य दाखवले; भारताची 1 इंचही जमीन गेली नाही', गृहमंत्री अमित शहांची माहिती

अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली, यावर अमित शहांनी मोठी माहिती दिली. ...

राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; संजय राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं - Marathi News | Put politics aside, pay attention to the borders of the country; Sanjay Raut Target central government and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. ...