महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
शंभरनंबरी काॅलेज १,९२९, तर ३८ काॅलेज शून्यावर आउट; यंदा पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाहीत, कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घसरला निकाल; मंडळ अध्यक्षांचा दावा ...
मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली झाल्या उत्तीर्ण I १,९२९ महाविद्यालयांचा निकाल लागला १०० टक्के I ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा I सिंधुदुर्ग जिल्हा ९८.७४ टक्क्यांसह यंदाही राज्यात अव्वल I कोकण विभागाचा पहिला नंबर तर लातूर विभाग तळाला ...
Vaibhavi Deshmukh News: आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. ...
HSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर केला. पिंपरी- चिंचवड शहराचा निकाल ९५. ८० टक्के लागला असून निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...
पुणे जिल्ह्यातून १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे ...