महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. तिचे वडील सागर हे आर्किटेक्ट व आई रेणुका सीए आहेत. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती बुद्धिबळ खेळते. तिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १८ पेक्षा अधिक बक्षीसे ...
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.५ टक्का वाढला असून, यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल राहिला आहे. कोकण विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक (९८.६१) टक्के निकाल लागला आहे. ...