फळपीक विमा योजनेंतर्गत (२०२२-२३) च्या हंगामाचा परतावा ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आला होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर परताव्याची रक्कम अखेर बागायतदारांच्या खात्यावर शुक्रवारी जमा करण्यात आली. ऐन दिवाळीत पैसे जमा झाल्याने बागायतदारांमध्ये दुहेरी आनंद व्यक्त ...
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार २०२३-२४ साठी केळी पिकामध्ये विमा योजनेत सहभागासाठी अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ हा होता. केळी पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत व ...
'सीसीआरआय'सारखी संस्था ३०-३२ वर्षांपासून या भागात संशोधन करत आहे. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना उपयोगच होत नसेल तर होणारे संशोधन व संशोधन संस्थांचा फायदा काय? ...
दर्जेदार लिंबूवर्गीय कलमांचे उत्पादन आणि बागांच्या निर्मितीची प्रक्रिया थांबली आहे. कारण ‘सीसीआरआय’ आकारते अवाढव्य अधिस्वीकृती शुल्क. परिणामी तंत्रज्ञानाअभावी कलमांचा दर्जा खालावतोय. ...
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणही यात मागे राहू नयेत यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने कृषी पायाभूत निधी (एआयएफ) ही योजना सुरू केली आहे. ...
कोरडवाहू फळपिकातील सिताफळ हे एक महत्वाचे पीक म्हणुन ओळखले जाते. हे फळ दक्षिण विभागामध्ये सिताफळ या नावाने ओळखले जाते तर उत्तर विभागामध्ये शरिफा या नावाने ओळखले जाते. ...