एकीकडे यंदाचा द्राक्ष हंगाम संपत आला असतानाच पुढील हंगामाच्या दृष्टीने पुन्हा नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. द्राक्षबागांच्या एप्रिल खरड छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...
विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...
यंदा पावसाअभावी अनेक गावांत आज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे फळबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. मार्चमध्येच अनेक शेतकऱ्यांच्या बागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही बागा होरपळल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी फळब ...
द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...