तलाव, नाले, पडिक जमीन, बांधांवर मोठी चंदनाची झाडे होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून चंदन चोरीचा (Theft) सपाटा सुरू असून, याकडे पोलिसांचे (Police) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुगुणी चंदन (Sandalwood) वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
डाळिंब बागेत पुरेपूर विश्रांती आणि ताण मिळाला असेल, त्या बागेत चांगली फुलधारणा होते. हलक्या जमिनीसाठी फळ काढणीनंतर २-३ महिन्याची विश्रांती दिली पाहीजे. ...
कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हस्तबहार घेणे व्यवसायीक दृष्टीकोनातून जास्त फायदेशिर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्तबहार घेण्याकडे आहे. हा बहार फायदेशीर असला तरी तो सहज घेता येत नाही. ...
फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण आजारांशी लढण्याची तुमची क्षमताही विकसित करतात. ...
बाजारात पेरूची आवक वाढल्याने पेरूचे दर गडाडले असून, पाच ते दहा रुपये किलोवर दर आल्याने तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादन खर्चा इतके ही पैसे मिळत नसल्याने पेरू उत्पादक चिंतेत आहेत. ...
उष्ण व समशितोष्ण भागामध्ये डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरसुद्धा अवलंबून आहे; म्हणून पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात. ...