शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. कीड व रोगविरहित रोपे मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. ...
गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. ...
Farmer Success Story : अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (म.) येथील गोविंद बालाजी लांडे या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत मागील वर्षभरापासून फळ शेती करण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच वर्षी शेतकऱ्याचे नशीबच चमकले. याच माध्यमातून या शेतकऱ्याने लाखो ...
राज्यातील फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सन २००५-०६ पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यात आले. ...
पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फुले (AICRP on Floriculture ) ची ३३ वी वार्षिक बैठक डॉ. वाय.एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठाच्या नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश येथे २७-२९ मे २०२५ ...