दरम्यान अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी केली ...
नागालँडचा 'अशांतता क्षेत्र'चा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून हा दर्जा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. ...