गृह मंत्रालयाने बुधवारी तीन राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र वाढवलं, यात पंजाबचाही समावेश आहे. आता पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र 15 किमीवरुन 50 किमी करण्यात आलं आहे. ...
केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा (bjp) नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे ...
Lakhimpur Violence: लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
परमबीर सिंह कुठेत? हा गृह विभागाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात गृहविभागात खळबळ माजवून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह गेले कुठे? याची कोणालाच माहिती नाही. अनेक दिवसांपासून परमबीर कुठेत याचीच चर्चा होतेय. परमबीर सिंह देश सोडून पर ...
राजराम यांच्या निवृत्तीवेळी ते करवीरचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. सख्खा भाऊ राज्याचा गृहमंत्री असतानाही त्यांनी त्याचा फायदा न घेता प्रकाशझोतात न येता प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. ...