तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...
- दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीत कमांडो आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि अशा संकटात नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक सादर करणं. ...
अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजित पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. ...