- कर्मचाऱ्यांना घरातून तीन तास अगोदर निघावे लागते. तीन तास जाण्यासाठी आणि तीन तास घरी पोहोचण्यासाठी असे सहा तास केवळ प्रवासात जात असल्याने आयटीतील कर्मचारी त्रस्त ...
Pune Crime news: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या इंजिनिअर तरुणाने ऑफिसमध्येच आयुष्य संपवले. त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ...
जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे. ...
Ajit Pawar News: माण आणि हिंजवडीच्या ग्रामस्थांनी गावठाण हद्दीत होणाऱ्या रस्ता रुंदीकरणाबाबत आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी कोणाचेही म्हणणे नीट ऐकून न घेता, ठरलेले रस्ता रुंदीकरण होणारच, या भूमिका वर ठाम राहिले. ...
मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. ...