तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. ...
- दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीत कमांडो आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि अशा संकटात नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक सादर करणं. ...
अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजित पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. ...
- कर्मचाऱ्यांना घरातून तीन तास अगोदर निघावे लागते. तीन तास जाण्यासाठी आणि तीन तास घरी पोहोचण्यासाठी असे सहा तास केवळ प्रवासात जात असल्याने आयटीतील कर्मचारी त्रस्त ...
Pune Crime news: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या इंजिनिअर तरुणाने ऑफिसमध्येच आयुष्य संपवले. त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. ...