जिल्हा परिषदेला ५0५४ लेखाशिर्ष वर्ग करून त्यावर दिलेल्या १.९८ कोटींच्या निधीवरून सध्या जि.प.तील वातावरण गरम झाले आहे. कारण निधी देताना आमदारांनी शिफारस केलेल्या कामांची यादी सोबत जोडलेली असल्याने सदस्यांत नाराजी आहे. यासाठी विशेष सभेत नवीन कामांचा ठर ...
येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला ...
जिल्ह्यातील ६५०० विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी शासनाकडून ५० लाखांच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती जि. प. समाज कल्याण विभागाने दिली. त्यामुळे २०१७- ...
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतीशील ४९ शेतक-यांना २९ मार्च रोजी जि.प.च्या वतीने ‘हिंगोली कृषिरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...