कळमनुरी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले भुरक्याची वाडी हे गाव साडेबाराशे लोकसंख्या असलेले हे शंभर टक्के आदिवासी गाव, गावात सिमेंट रस्ते, नाली, शाळा, मंदिर अशी आवश्यक सुविधा उभारल्या पण पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी मात्र येथे कोणतीही उपाययोजन ...
जिल्ह्यात ई-पंचायत प्रकल्पांतर्गत ५६३ ग्रामपंचायतीअंतर्गत मंजूर ३७८ पैकी ३७६ केंद्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक गावांत वेगळेच चित्र आहे. ...
शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले न ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा प्रशासनाने थेट नावांच्या यादीसह १.९८ कोटींच्या निधीचा दिलेला आदेश आता चांगलाच वादात सापडणार आहे, हे निश्चित झाले आहे. मुळात जिल्हा प्रशासन शिफारस विचारार्थ पाठवू शकते, येथे थेट आदेशच देत दबावतंत्राचा केलेला वापर ...
जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांचे मागील चार ते पाच महिन्यांपासून मानधन रखडले असून इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जवळपास २२०० मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...
शाळेतील सुविधा, सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण देणे यासह विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कामे केली जातात. २०१७-१८ या वर्षात सर्व शिक्षाला विविध उपक्रम व योजनेच्या कामावर ८ ...
जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत. ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्रा. आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वाढली असून औषधी पुरवठा नाही. तर रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. ...