जिल्हा परिषद व अनुदानित खाजगी शाळा अशा एकूण जवळपास १ हजार ३२ शाळांतून सुमारे १.५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून धान्यादी मालाचा पुरवठा झाला नसल्याचे मुख्याध्यपकांतून सांगितले जात आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले ग्रामसेवकांचे पुरस्कार व विविध प्रश्न प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी निकाली काढले आहेत. यामुळे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५0५४ या लेखाशिर्षाच्या निधीचा प्रश्न घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना भेटले. या शिष्टमंडळाने नेमक्या कोणत्या मागण्या मांडल्या याचा तपशील मिळाला नसला तरीही या निधीचे नियोजन हाच प्रमुख ...
शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी बदल्यांसाठी चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांना अपात्र ठरवून कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र ही संचिकाच विभागीय आयुक्तालयाचा फेरा मारण्यात गहाळ झाली अन् शिक्षणाधिकारीही पुण्याला प्रशिक्षणास गेल्याने अजूनही नवीन ...
पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१८ या केंद्र शासनाच्या उपक्रमात जि.प.तील षटकोनी सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोणते उपक्रम राबवायचे, याची माहिती देण्यात आली. १ ते ३१ आॅगस्ट या काळात हा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने ...
दलित वस्ती सुधार योजनेची कामे तोंडी आदेशान्वये रोखण्यात आली आहेत. याबाबत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यात एकाच वस्तीला दोन ते तीन ठिकाणी विभागून निधी दिल्याचा आरोप करून चौकशीची मागणी केली आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे. ...