शाळेतील मुलींची गळती थांबावी व विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून ५ किमी अंतरावरील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. यावर्षी सायकलसाठी लागणारा ६८ लाख ...
माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने या ...
जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतील वादामुळे वातावरण अजूनही तापलेलेच आहे. आज दोन आमदारांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक झाली. तर शिवसेनेकडून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत ३४२ विहिरींचे वाटप होणार आहे. यासाठी १५ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या सभागृहात सोडत होणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य ...
कायापालट अभियानात आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जारी केला असून यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत. ...