तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. ...
वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया न्यायालय निर्णयानंतर ठप्प झाली आहे. आता १२ डिसेंबरला यात उच्च न्यायालायाचा निर्णय येण्याची शक्यता असून त्यानंतरच लिलावाचे भवितव्य ठरणार आहे. ...
महसूल विभागाच्या जमीनविषयक महत्त्वपूर्ण दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले असून मागील आठ दिवसांत दोन लाखांवर दस्तांचे स्कॅनिंग झाले आहे. ...
जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने समन्वय आणि सहकार्य करत आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी केले. ...
शहरातील खटकाळी बायपास परिसरात अवैध वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसीलला नेऊन लावण्यास सांगितल्याने कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या वाहनाला धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर खेडेकर बालंब ...
येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची अकोला येथे महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांची नियुक्ती झाली आहे. ...