लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदुइझम

हिंदुइझम

Hinduism, Latest Marathi News

हिंदू धर्म संकुचित, कर्मठ; ऋषिमुनींनी वेदात जे सांगितले, ते प्रत्यक्षात घडले नाही - सबनीस - Marathi News | Hinduism is narrow, What the sages said in the Vedas did not actually happen says Sabnis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदू धर्म संकुचित, कर्मठ; ऋषिमुनींनी वेदात जे सांगितले, ते प्रत्यक्षात घडले नाही - सबनीस

सबनीस म्हणाले, हिंदू-बौद्ध धर्मात मातंग ऋषींचे महत्त्वाचे योगदान आहे. मातंग हा शब्द जातिवाचक नाही. रामायणातील हनुमान तसेच वानरेही मातंग कुळातील होती. ...

वाचनीय लेख - इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्म ‘वेगळा’ का आहे ? - Marathi News | Readable article - Why is Hinduism 'different' from other religions? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्म ‘वेगळा’ का आहे ?

काय खावे-प्यावे, पूजा कशी-कोणाची करावी, काय वाचावे-पाहावे, सण कसे साजरे करावेत, हे अन्य कुणी सांगितलेले हिंदूना आवडत नाही ! ...

Uddhav Thackeray: भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण? - Marathi News | Uddhav Thackeray: Mention in speech, meeting on stage; Who is this staunch Shiv Sainik? | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :भाषणात उल्लेख, स्टेजवर भेट; हा कट्टर शिवसैनिक कोण?

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी चक्क 7 कोटी वेळा राम राम लिहिणारा हा शिवसैनिक आहे. अंकुश वाहक यांनी 2012 पासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, या हेतूने काही वह्यांमध्ये राम राम लिहिण्यास सुरुवात केली होती. ...

खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही तर मोठ्या संकटाची चाहूल! - Marathi News | The color of the water Kund in Kheer Bhavwani temple has changed, Kashmiri Pandit said, this is the beginning of a big crisis! Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही मोठ्या संकटाची चाहूल!

Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील ...

विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान - Marathi News | Special article on Uttar Pradesh Assembly Election : Big blow to BJP's political intentions; Now a new challenge of Hindu unity in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख : भाजपाच्या राजकीय मनसुब्यांना मोठा धक्का; आता उत्तर प्रदेशात हिंदू ऐक्याचं नवं आव्हान

Uttar Pradesh Assembly Election 2022 : आता निवडणुकीचे वातावरण आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागणार, असे भाजप समर्थकांनाही वाटू लागले आहे... ...

लग्नापूर्वी का बघितले जातात गुण, 36 गुण म्हणजे काय? मिळाले नाही तर...; जाणून घ्या... - Marathi News | Know about the Why 36 gunas match before marriage in hindu religion, know what will happen if not get the match | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :लग्नापूर्वी का बघितले जातात गुण, 36 गुण म्हणजे काय? मिळाले नाही तर...; जाणून घ्या...

लग्नापूर्वी 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया. ...

हिंदुत्ववादी नेत्यांच्या भडक वक्तव्यांचा निषेध करावा; पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | Protesting pro-Hindu leaders should be condemned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुत्ववादी नेत्यांच्या भडक वक्तव्यांचा निषेध करावा; पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र

माजी लष्करी अधिकाऱ्यांसह १०० मान्यवरांची मागणी. भारतात हिंदू राज्य स्थापन करायचे असून, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा, हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा, अशी वक्तव्ये या नेत्यांनी केली. ...

मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले... - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat gives vows ​to bring back those who have left Hindu Dharma in uttar pradesh chitrakoot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले...

भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले. ...