ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही राज ठाकरेंनी पुन्हा इशारा देत सरकारला भोंगे हटवण्यास सांगितले. ...
कल्याण पूर्वेत सूचक नाका आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्या तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तारपार्टीमध्ये मुस्लीम बांधवांसह, हिंदू, बौद्ध इतर समाजाच्या लोकांनी देखील सहभाग घेतला होता. ...
राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
राज ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे ३ मे ला अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर शहरातील सर्व मंदिरांमध्ये सायंकाळी महाआरती करण्याच्या नियोजनास मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते लागले आहेत ...