देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले ...
Ramcharitmanas Bageshwar Sarkar : रामचरितमानसवरून सुरू झालेल्या वादावर बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, हा संपूर्ण प्रकार हिंदूंमध्ये आपसात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी सुरू आहे. ...
संपूर्ण राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईत २९ तारखेला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे ...