मुंबईजवळील रायगडमध्ये श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एका स्पीडबोटीत एके-४७ रायफल्स आणि जीवंत काडतुसं आढळल्यानंतर संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनाऱ्यावर ही बोट आल्यानंतर स्थानिकांनी याचे फोटो काढले आणि पोलीस प्रशानासाला माहिती दिली आ ...
रायगडमध्ये श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एका संशयास्पद स्पीडबोटमध्ये एके-४७ आणि जीवंत काडतुसं आढळून आल्यानंतर राज्याचं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. ...
न्यायालये अशी प्रकरणे अतिशय सावधगिरीने हाताळतात. त्यामुळे न्यायालयांच्या पडताळणीत गुणवत्ताहीन तक्रारींचा लगेच पर्दाफाश होतो; परंतु निर्दोष सुटेपर्यंत सासरच्या मंडळींची समाजात फार बदनामी होते व हा डाग आयुष्यभर पुसला जात नाही. ...
मुंबई, राज्य आणि देशभरात ठिकठिकाणी धिंगाणा घालणारा मान्सून बुधवारपासून परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानंच हा अंदाज वर्तवलाय. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू व्हायला अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. परतीचा पाऊस राज ...
गुलाब चक्रीवादळानंतर आता राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेय...आणि तोच एका नव्या चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जातेय... मुख्य म्हणजे हे चक्रीवादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तयार होण्याची शक्यता आहे... त्यामुळे अर्थातच महाराष्ट्र आ ...