हेमामालिनी आणि संजीव कुमार यांच्यात कधी काळी फुललेलं नातं अनेक कारणांमुळे आणि गैरसमजांमुळे अधुरं राहिलं... हेमा मालिनी सांगत आहेत, तेच कारण होतं का ज्यामुळे संजीव कुमार यांचं कधीच लग्न होऊ शकलं नाही ? ...
Shafeeq ansari: 'बागबान' चित्रपटाचं लेखन करणाऱ्या शफीक अन्सारी यांच्या निधनाची माहिती मिळताच कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
Relationship Tips : हेमा मालिनी यांनाही धर्मेंद्र आवडू लागले होते पण त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही केला नव्हता. धर्मेंद्रसारख्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करेन पण धर्मेंद्रशी करणार नाही असं हेमा मालिनी यांनी ठरवलं होतं. ...
लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातली केमिस्ट्री पडद्यावर आणखी खुलू लागली. 'अलीबाबा और चालीस चोर', 'सम्राट', 'रझिया सुल्तान', या सिनेमात दोघांच्या जोडीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. ...