:पण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी निरुपयोगी झाली आहे याची चर्चा अनेकदा होत असताना एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे शेकडो व्यक्तींचे प्राण वाचले आहेत. खरं तर त्या एका घटनेत अनेकांचा काळ आला होता पण चालकामुळे वेळ निभावून गेली असे म्हणल्यास हरकत नाही ...
एका आईसाठी तिचं मुलं म्हणजे, तिंच जीवन असतं, असं म्हणणंही वावग ठरणार नाही. तिच्या लाडक्या बाळाला साधा ताप जरी आला तरि ती त्याच्या उशाशी बसून रात्र जागून काढते. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे ...
सध्या अनेक लोक मांसाहार सोडून शाकाहाराकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत. तसेच अनेक लोक वेगन डाएटही घेत आहेत. अशातच एका संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...
अभ्यासकांनी जानेवारी १९९४ ते जानेवारी २०१७ दरम्यान मलेरियाचं संक्रमण झालेल्या रूग्णांची ओळख पटवली. या रिसर्चमध्ये रूग्णांचं सरासरी वय ३४ होतं. ज्यात ५८ टक्के पुरूष होते. ...
आपण शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज आंघोळ करतो. तसेच आंघोळ केल्यानंतर थकवा दूर आणि मूड फ्रेश होतो. आंघोळीसाठी आपण थंड किंवा गरम पाण्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ...