उच्च न्यायालयाच्या आदेशाचे फेरीवाल्यांकडून उल्लंघन होत असताना दुसरीकडे केडीएमसीची फेरीवाला पथके मुजोर फेरीवाल्यांच्या दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र आहे ...
केडीएमसीने उशिरा का होईना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांना १५० मीटरच्या परिसरात व्यवसाय करण्यास निर्बंध घातले. परंतु, या परिसरातही फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. त्यावरून ‘आम्हास काय कोणाची भीती’ अ ...
गेली तीन वर्षे रखडलेल्या शहर फेरीवाला नियोजन समितीच्या स्थापनेनंतर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. त्यानुसार, मुंबईतील १,१०० रस्त्यांवर फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.. ...
मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ...
डोंबिवली : रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात व्यवसायास न्यायालयाने निर्बंध घातल्याने फेरीवाल्यांनी पूर्वेतील टाटा पॉवर लाइनखालील जागा मागितली आहे. ...