उद्धव ठाकरे सरकारने कमी उद्धटपणा केला होता का? अडीच वर्ष सरकार होते पण मला हात लावू शकले नाहीत. कारण मी काहीही चुकीचे केले नाही असं सोमय्या म्हणाले. ...
कपिल सिब्बल यांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलंय. त्याच अनुषंगाने एका मुलाखतीत त्यांनी ईडी आणि सीबीआयवरही ताशेरे ओढले. ...