पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...
Soybean Harvest : मराठवाड्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पावसाने सोयाबीन आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान केलं असून, आता काढणीच्या काळात उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हमीभाव मिळत नसल्याने आणि खर्चही परत ...