अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
Paddy Harvesting : एकीकडे पावसाने भात पिकाची धूळधाण केल्यानंतर आता उघडीप दिल्याने भात कापणीला (Bhat Kapani) सुरवात झाली आहे. (Paddy harvesting started in Nashik district) ...
रब्बी हंगामात उत्तम निचऱ्याच्या तसेच मध्यम काळ्या जमिनीवर मोहरीचे पीक घेता येते. योग्य ओलावा असताना जमीन आडवी-उभी नांगरावी. ढेकळे फोडून बारीक करावी व फळीने जमीन सपाट करावी. ...
Kanda Kadhani यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३,९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केले आहे. प्रारंभी पेरणी, लागवड केलेल्यांनी विविध अडचणीवर मात करीत सध्या कांदा काढणीला सुरुवात केली आहे. ...
जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही. परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आ ...
सोयाबीनच्या वाढत्या बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर दर्जेदार बियाणे तयार केले तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर इतर शेतकऱ्यांना देखील होईल. ...