Congress Harshwardhan Sapkal News: मतचोरी प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला. ...
Harshvardhan Sapkal News: आजच्या दिवशी १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलुमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, हुकूमशाही प्रवृत्ती फोफावली असून, ती लोकशाही व संविधान गिळंकृत करू पहात आहे ...
Harshwardhan Sapkal News: मुंबईमध्ये कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादामागे भाजपा युती सरकारच असून, राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचं प्रश्न दुसरीकडे वळवण्यासाठी या वादाला सरकार या वादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्ध ...
Harshvardhan Sapkal News: स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जिन्नाच्या मुस्लीम लीगशी युती होती, त्या मुस्लीम लीगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्याम प्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे शिंदेसेनेला मोर्चाच ...