काश्मीरचा प्रश्न हा सोपा नाही. हा प्रश्न सहजतेने सुटणारा नसला तरी काश्मीर शांत होईल आणि तो भारताचा अभिन्न अंग राहील, असा विश्वास देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे व्यक्त केला. ...
घुग्घुस येथील वेकोलिच्या राजीव रतन या क्षेत्रिय रूग्णालयातील आरोग्य सेवांमध्ये वाढ करून केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. हे रूग्णालय २०१९ पर्यंत आधुनिकीकरण पूर्ण होणार असून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना मोठे यश आल ...
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या कोरपना व राजुरा या तालुक्यातील गावांना ना. हंसराज अहीर यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. ...
ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इश ...
केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यास परवानगी दिली आहे. चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित होणे, ही पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. ...
जीएसटी चुकीचा नाही, हे लोकांना समजावून सांगत असताना आम्हालाही घाम फुटू लागला आहे. जीएसटीचे विधेयक हे संसदेमध्ये बहुमताने पारित झाले होते, असे असतानाही विरोधक याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. चुकीचा प्रचार करतात. जीएसटी हा काही ब्रह्मलिखित नाही ...
प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले. ...
ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा बँकांमधून शासकीय जमा खाते काढून पीक कर्जासंदर्भात चांगली कामगिरी करीत आहे, अशा बँकेमध्ये ठेवण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी दिले. ...