राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्यातील, जिल्ह्यातील पशुधनाचे आरोग्य चांगले राखणे हे एक पशुसंवर्धन विभागाचे महत्त्वाचे ध्येय आहे. रोग आल्यानंतर उपचार करून खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारावर आज भर दिला जात आहे. ...
विटा : देवीखिंडी (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीने पतीच्या मालमत्तेत पत्नीचाही हक्क सांगणारा निर्णय घेतला आहे. गावठाणातील मालमत्ता पतीपत्नीच्या संयुक्त ... ...